#मुंबई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील रांची येथे झालेला चौथा सामना भारताने इंग्लंड विरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून भारताने कसोटी मालिका आपल्या खिशात टाकली आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांचे संकेत, २२ मार्चपासून स्पर्धा सुरू होण्याची शक्यता, २६ मे रोजी फायनल?
यजमान भारताने पहिल्या कसोटीतील पराभवातून धडा घेत आखली व्यूहरचना, सपाट खेळपट्ट्या ठरल्या टर्निंग पाॅईंट
दुसऱ्या डावात साहेबांचा संघ अवघ्या १२२ धावांत गारद; यशस्वीचे सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतक, जडेजाचे पाच बळी
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे न्यूझीलंडच्या टी-२० संघात पुनरागमन
राजकोट: इंग्लंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा व्हिसामुळे अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी लेगस्पिनर रेहान अहमदला सोमवारी (दि. १२) राजकोटच्या हिरासर विमानतळावर थांबवण्यात आल्याचे समोर आले आह...
पहिल्यांदाच लागले लेस्बियन जोडप्याचे लगीन!, अधिकृत नोंदणी करत 'त्या दोघी' अडकल्या प्रेम बंधनात
आयपीएलची तयारी करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयचा इशारा; आपापल्या राज्याकडून पुढील फेरी खेळण्याचे आदेश
भारतीय संघ व्यवस्थापन संथ वळणा-या खेळपट्टीवर खेळण्यास अधिक प्राधान्य देत असतो.