नवी दिल्ली: देशात काही शहरांची, रस्त्यांची नावे बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाश...
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे. शुक्रवार (२६ जुलै) त्यांना सुलतानप...
बंगळुरू: कर्नाटकात म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळा प्रकरणी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-जनता दल धर्मनिरपेक्षच्या (जेडीएस) नेत्यांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला असून दोन्ही बाजूंनी आरो...
अर्थमंत्री आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणारा आहे. हा देशातील ग्रामीण भागातील गरिबांना समृद्धीच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे. मागच्या दहा व...
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवण्याची घोषणा केली आहे, यामुळे कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरली जाणारी काही औष...
सरकारने कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार असून त्या माध्यमातून देशभरातील ४०० जिल्ह्यामध...
पाच वर्षांत २० लाख युवकांचा कौशल्य विकास करण्यात येईल. १००० आद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना अद्ययावत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी २५ हजार युवकांना कौशल्य विकासासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ५०० मोठ्य...
मुद्रा योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना आता अधिक किमतीचे कर्ज मिळणार आहे. निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजनेची मर्यादा १० लाख रुपयांनी वाढवून २० लाखांपर्यंत करण्यात येणा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत (अफोर्डेबल ह...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (23 जुलै) सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे.