सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. याबाबतचे अजित पवारांना लिहिलेले पत्र फडणवीसांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट केले आहे.
महायुतीच्या जागावाटपा बाबत देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नव्हते. मात्र त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कुठल्याही जागेबाबत अद्यापही चर्चा झालेली नाही
बीडमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या निमित्त प्रथमच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी (दि. ५) एकमेकांची जाहीर कार्यक्...
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly elections) निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. परंतु लोकसभा निवडणुकीला काही अवधी शिल्लक असल्याने पुणे लोकसभेची पोटनिवडणुक झाली नाही.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात लाडली योजना, मामाजींचे नेतृत्व...
एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावे. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असे ऐकले आहे. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावे’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रफुल्ल पटे...
शरद पवार (Sharad Pawar) हे लोकसभेच्या (Loksabha) 14 ते 15 जागा लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून कार्यकर्त्याना पुण्यात देण्यात आली आहे. पुण्यातील निसर्ग कार्यालय येथे शरद ...
शपथविधी घेण्याअगोदर आम्ही साहेबांची भेट घेतली त्यांना कल्पना दिली मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले असा थेट आरोप करतानाच जो घटनाक्रम घडला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आण...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली आहेत. दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली असली तरी एक गट सत्ताधारी आहे, तर...