वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शक...
जर तुम्ही या उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाल्ले नाही तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आज आम्ही तुम्हाला टरबूज खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
कोकण हे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, घनदाट जंगलं आणि शांत निसर्गसौंदर्याने नटलेलं प्रदेश आहे. जर तुम्ही कोकण फिरायचा विचार करत असाल, तर खालील ठिकाणांना नक्की भेट द्या.
आजकाल, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या घटकांची कमतरता निर्माण होते. या पौष्टिक घटकांमध्ये व्हिटॅमिन डी देखील समाविष्ट आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये कमकुवतपणा येतो.
आजकाल डिजिटल थकवा ही एक सामान्य समस्या आहे कारण जेव्हा तुम्ही सतत स्क्रीनवर काम करत असता तेव्हा ती उद्भवते. हे विशेषतः तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
कॉफी आणि चहा हे दोन्हीही जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय असे पेय आहेत. बहुतेक लोकांची सकाळ ही कॉफी किंवा चहा पिऊन सुरू होते.
पेरूमध्ये मुबलक प्रमाणात फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीज असतात. पेरूचे योग्य प्रकारे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डाळिंब हे फक्त चविष्ट फळच नाही, तर ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक डाळिंबाचा दाणा व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो, ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)