टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंची खराब कामगिरी अजूनही सुरूच आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत.
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताचा हा सलग सातवा टी-20 आंतरराष्ट्रीय विजय आहे. यासह टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली आहे.
ईडन गार्डन्स मैदान अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार बनले आहे आणि हे मैदान टी-20 मध्ये भारतासाठी लकी असे मैदान आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्य...
कोलकात्यातील ईडन गार्डन्स या मैदानावर भारताचा एकमेव टी-20 पराभव इंग्लंडकडून झाला आहे. 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. हे घडल्यानंतर, सिराजनं एक निर्णय घेतला आहे.
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना काही तासामध्येच सुरू होईल. पण, त्याआधी जाणून घेऊया की, सामन्यादरम्यान हवामान कसे असेल याबाबत...
ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीदरम्यान शाह ब्रिस्बेनमध्ये होते, तेव्हा त्यांनी २०३२ च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी केली होती.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल पाकिस्तानचा गोलंदाज नोमान अलीला बक्षीस मिळाले आहे. मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज २२ जानेवारी रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, सूर्या आणि कंपनी इंग्लिश संघाविरुद्धही दमदार कामगिरसाठी सज्ज असेल.
भारताचा गोल्डन बाॅय आणि मोस्ट इलिजिबल बॅचलर नीरज चोप्रा टेनिसपटू हिमानी मोर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. १६ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडला.