रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरुन शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने
नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे हा सरळ मार्ग सोडून अहिल्यानगर-शिर्डीमार्गे नाशिक या मार्गे रेल्वे नेण्याचा घाट घातला जाणे दुर्दैवी आहे.
नुकताच रा. रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, पुरस्काराचा स्विकार करण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेत...
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने 'हत्ती बारव', राष्ट्रीय संरक्षित स्मारक होण्यासाठीचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांना ८ जून २०२२ रोजी दिला.
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एक आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. तसेच त्याची पोलिसांनी चौकशी देखील केल...
आशाताई भोसले यांचे कौटुंबिक संबंध असूनही बाळासाहेबांनंतरची खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे ठाकरे कुटुंबात खळबळ माजली आहे.
५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू असताना दिल्लीत पडद्यामागे हाचलाचींना वेग आल्याचे बोललं जात आहे.
मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी सात ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेंबूर व अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालगत दोन अशी सात न...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एचएससी बोर्ड च्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरूवात होत आहे.