इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश आले आहे. केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाच...
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली होती. त्यानंतर वर्मा यांच्यावर विविध आरोप होत आहेत.
भारतात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी (दि. २२) सांगितले की, जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी परदेशातून कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ऑन...
दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील स्टोअर रूममध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी त्यांच्यावर ...
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. यापूर्वी नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दोन कॉल केल्याचा दावा केला होता.
-बिहार विधानसभा निवडणुकीसाठी फक्त ६ महिने शिल्लक आहेत. भाजपने बिहारवर लक्ष केंद्रित करताना विशेष रणनीती आखली आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात स्थायिक झालेल्या या दोन कोटी स...
‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावे आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, असे विधान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर त्यांच्या अभ्यासप्रचुर आणि सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मागील काही दिवसांत पक्षांबद्दल केलेल्या विधानांमुळे आणि केंद्र सरकारच्या काही निर्णयावर दिलेल्य...
सर्व पात्र नागरिकांची 100% नोंदणी सुनिश्चित करणे, मतदानाची सोय करणे आणि सुखद मतदान अनुभव देणे हे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.