दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुकीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि केजरीवाल सरकार एकमेकांवर कुरघोडीत व्यस्त आहेत. ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिल्लीच्या ...
नेपाळ हा सख्खा शेजारी देश प्रतिस्पर्धी चीनच्या प्रभावाखाली जाऊ नये, यासाठी भारताने प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने भारताने मधल्या काळात नेपाळसोबत निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न क...
रंगपंचमी हा आपला एक अस्सल आणि महाराष्ट्राचे वेगळेपण जपणारा सण आता मरणाच्या दारात उभा आहे, असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. नव्वदच्या दशकात किंवा त्या पूर्वी जे लोक मराठी शाळेत असतील, त्यांना...
नागरिकांना सर्व सरकारी सुविधा सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, व्यवहारात पारदर्शकता असावी आणि आवश्यक ती माहिती सहजपणे मिळावी हा 'ई-गव्हर्नन्स'चा प्रमुख उद्देश आहे. याच भूमिकेतून केंद्र सरकारपासून स्थ...
पुण्यातून मुळा आणि मुठा या दोन नद्या वाहतात. या नद्यांचे पाणी धरणांमध्ये अडवल्याने प्रवाह शहरात लहान होत गेला आहे. त्यावरही अतिक्रण करून, भराव घालून बांधकाम करण्यात आल्याने आजची नद्यांची स्थिती भीषण आ...
वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांविषयी आपण वारंवार चर्चा करत असतो. कधी तरी खूप संतापही व्यक्त करतो. सरकार, प्रशासन याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रारही करतो. सामान्यां...
राज्यातील कैद्यांसाठी पुण्यातील कारागृहात भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात १३ जून रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. भारत स्वातंत्र्याच्या अमृत ...
तरुणांशी विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन महिला आणि चार पुरूष अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे...