पुणे: संसार म्हटले की भांड्याला भांडे लागणे आलेच. त्याच प्रमाणे नवरा बायकोची ही भांडणे होतच असतात. समजून घेतले तर संसारचा गाडा पुढे जातो. अन्यथा वाद विकोपाला गेले तर संसार अर्ध्यावरच तुटतो.
केंद्र सरकारने कुटुंबाच्या दारिद्ररेषेच्या उत्पन्नाची अट निश्चित केली आहे. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५८ हजाराच्या आत असेल तर ते कुटुंब दारिद्ररेषेच्या आत ( बीपीएल) असल्याचे मानले जाते.
गेल्या महिन्यात डासांपासून संरक्षण करण्यासाठी वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका शीतल ज्ञानेश्वर शिंदे (वय ४१) घराशेजारी धूर करण्यासाठी कचरा जाळत होत्या. कचरा व्यवस्थित पेटून त्यानंतर धूर व्हावा म्हणून त...
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Office Pune) मुंबईपेक्षा दुप्पट हमाली दर दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक काळात ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी हमाल पुरवठा टेंडरमध्ये ८५...
मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. अनेकदा मागणी करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विवाहाची मिरवणूक निघालेली…फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले…सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत… आणि लग्नघटीका समिप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल...
पुण्यात मंगळवारी संध्याकाळी तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याची माहिती शिवाजीनगर येथील हवामान विभागाने दिली.
पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची अवस्था एसटी स्टॅंडपेक्षाही वाईट झाल्याचे वास्तव एका घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. येथील उपाहारगृहातील अस्वच्छतेमुळे एका डॉक्टरांना पोटाचा संसर्ग झाला.
हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे. या नोटिसांवर हडपसर भागातील नागरिका...
राज्यातील शहर असो किंवा गाव येथील शेवटच्या माणसापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेची कमी पडत आहे. राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपु...