बेफिक्र धुवाँ...
शहरात प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्याच नियंत्रणाखाली असलेल्या राज्याचा वाहतूक विभागापर्यंत मात्र सरकारची ही भूमिका बहुदा पोहचलेली नाही. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात धूर सोडणाऱ्या गाड्या अशा सर्वत्र नजरेस पडतात.