एकीकडे भाजपा वक्फ विधेयकाच्या माध्यमातून ‘मुस्लिम पक्षपाती’ राजकारणाविरुद्ध जनमत तयार करत आहे. तर, दुसरीकडे बॅनर्जी सरकार मुस्लिम समाजाची सहानुभूती जिंकून आपली परंपरागत मतपेटी मजबूत करण्याचा प्रयत्न ...
समाज म्हणून आपण अधिक विकसित होण्याच्या प्रक्रियेतील सर्वांत मोठी उणीव आहे. काळाच्या विविध टप्प्यावर अनेक महापुरुषांनी ही उणीव भरून काढण्याचे प्रयत्न केले, यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. मात्र, हा संघर्ष...
हिंदूंमधील मांसाहारी परंपरा आणि शाकाहार याबद्दल चर्चा पुन्हा एकदापुढे आली आहे. शक्ती उपासक मांसाहारी असतात, तर वैष्णव भक्त शाकाहारी असतात.
महापुरुषांच्या जयंतीला स्पीकरच्या भिंती उभ्या करून महागडे डीजे लावून आपली नर्तनकला दर्शवत आपलीच अब्रू वेशीवर टांगणाऱ्या तरुणाईला दिशा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रावरील कर्जाची आकडेवारी सुजाण नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीवर सुमारे ६३ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते.
२६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी २ हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे दुष्परिणाम भारतीयांच्या मनावर अजूनही आघात करीत आहेत. या हल्ल्याशी संबधित अनेक आरोपी भारतीय यंत्रणांना सापडलेले नाहीत.
एकीकडे भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करायचे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तो पराक्रम करून दाखवला आहे.
पंतप्रधान मोदी यांना पुण्याबद्दल विशेष आस्था आहे. पुण्याच्या इतिहासाबद्दल आणि योगदानाबद्दल ते कायम भरभरून बोलत असतात. चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या उद्घाटनाला आवर्जून येणे, ही त्यांची कृती खचितच क्रांत...
साेमवारी अमेरिकन शेअर बाजार उघडताच तो पाच टक्क्यांनी घसरला. यामुळे भारतातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ब्लॅक मंडे’ उजाडला तो यामुळेच.
भारताच्या लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने मंजूर झाले असून त्यावरून देशभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे वादळ ऊठले आहे.